Google search engine

सरकारला अंधारात ठेवून कामगार आयुक्तांची मनमानी?

कार्यालय सुशोभीकरणावर केला दीड कोटींचा खर्चस्व 'कल्याण' करणाऱ्या आयुक्तांना कोणाचे अभय मुंबई: महाराष्ट्र कामगार (Labour) विभागाचे आयुक्त (Commissioner) डॉ महेंद्र कल्याणकर (Mahendra Kalyankar) यांनी बांद्रा-कुर्ला...

ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई, दि. 31 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुरबाड तालुक्यात खिंडार पडले असून, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुभाष पवार यांनी हजारो...

कोरोना पॉझिटिव्हच्या आकडेवारीतील घोळ दूर करा

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती मुंबई: लक्षणे नसलेल्या व्यक्तींची कोरोना (coronavirus) चाचणी न करण्याचा निर्णय परत घेण्याची तसेच आयसीएमआरच्या (ICMR) निकषांचे तंतोतंत पालन करण्याची...

कोविड संकटात राज्याच्या तिजोरीतून बेहिशेबी खरेदी

रु ८४००० च्या व्हेंटिलेटरसाठी मोजले रु १८ लाख ४५ रुपयांच्या मास्कसाठी मोजले रु ३७० तर ३५० रुपयांचे पीपीई किटसाठी मोजले रु १६०० @vivekbhavsar मुंबई: कोरोना (corona) संकटाला...

कोरोना : सुप्त मनाची शक्ती आणि आपण

By डॉ प्रशांत भामरे @dr_prashantsb सध्या देशात आणि राज्यात कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट आलेली आहे. पहिल्या लाटेपेक्षाही ही दुसरी लाट भयानक आहे. आता हा व्हायरस...

भाजपच्या 23 आमदार दिला होता बंडाचा इशारा?

पक्ष फुटीच्या भीतीने भाजपणे ऐनवेळी बदलला उमेदवार? मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) विधनापरिषदेची (Upper House) निवडणूक असंख्य कारणांनी गाजली. त्यातील प्रमुख कारण होते, मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे...

सार्वजनिक बँकांकडील 10 लाख कोटीच्या ठेवी राज्यांना बिनव्याजी द्याव्यात

माजी अर्थ मंत्र्याच्या नजरेतून जयंत पाटील यांची सूचना मुंबई: कोरोना विषाणूमुळे (coronavirus) जागतिक अर्थव्यवस्था (economy) डबघाईस आली असताना त्यातून भारत (India) आणि महाराष्ट्र (Maharashtra) देखील...

पोलीस व जनता सहकार्य वाढवण्याचा प्रभावी उपाय

By Praveen Dixit @PraveenDixitIPS `अंतर्गत शांतता असेल तरच देशाचा विकास होऊ शकतो’ हे अनेक उदाहरणांनी अधोरेखित केले आहे. ही शांतता टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनास जनतेचा विश्वास संपादन...

हे मदत पॅकेज नाही तर कर्ज पॅकेज! : बाळासाहेब थोरात

मुंबई: कोरोनाच्या (corona) संकटात हवालदिल झालेल्या जनतेला आर्थिक (financial support) मदतीची तात्काळ गरज असताना मोदी (Modi) सरकारने आर्थिक पॅकेजच्या नावाने जनतेची क्रूर थट्टा केली...

शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी “शेतकरी हक्क आयोगाची” स्थापना करा

किशोर तिवारी यांची मागणी मुंबई कृषीविषयक मुद्यांबाबत आणि शेतकरी आत्महत्या (farmers suicide) रोखण्यासाठी मानवाधिकार आयोगाच्या धर्तीवर 'महाराष्ट्र किसान हक्क आयोगाची' (Maharashtra Farmer’s Rights Commission) स्थापन...

Follow us

1FansLike
762FollowersFollow

मुंबई