प्रशिक्षण पूर्ण होऊनही अग्निशमन दलातील उमेदवारांना कामावर घेतले नाही
X : @Rav2Sachin
मुंबई : अग्निशामकांच्या बनावट भरती प्रक्रियेचा प्रकार नुकताच उजेडात आला आहे. यामध्ये पाच जणांविरुद्ध आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला आहे. आता...
अरेरे; फडणवीसांचा अंदाज चुकला; बजेटनंतर चारच महिन्यात अजित दादांना मांडाव्या लागल्या ४१ हजार कोटींच्या...
Twitter : @NalavadeAnant
मुंबई
तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आत्मविश्वासाने पंचसूत्राचा आधार घेत मांडलेल्या अर्थसंकल्पाला चार महिनेही होत नाही तोच नवे अर्थमंत्री अजित पवार यांना...
कोरोना : सुप्त मनाची शक्ती आणि आपण
By डॉ प्रशांत भामरे
@dr_prashantsb
सध्या देशात आणि राज्यात कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट आलेली आहे. पहिल्या लाटेपेक्षाही ही दुसरी लाट भयानक आहे. आता हा व्हायरस...
कोविड संकटात राज्याच्या तिजोरीतून बेहिशेबी खरेदी
रु ८४००० च्या व्हेंटिलेटरसाठी मोजले रु १८ लाख
४५ रुपयांच्या मास्कसाठी मोजले रु ३७० तर
३५० रुपयांचे पीपीई किटसाठी मोजले रु १६००
@vivekbhavsar
मुंबई: कोरोना (corona) संकटाला...
पोलीस व जनता सहकार्य वाढवण्याचा प्रभावी उपाय
By Praveen Dixit
@PraveenDixitIPS
`अंतर्गत शांतता असेल तरच देशाचा विकास होऊ शकतो’ हे अनेक उदाहरणांनी अधोरेखित केले आहे. ही शांतता टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनास जनतेचा विश्वास संपादन...
नव्या पेशवाईविरूद्ध लढण्यासाठी एकत्र येऊ या!
By डॉ. नितीन राऊत
सामाजिक परिवर्तनाच्या (social reforms) प्रक्रियेने एक विशिष्ट वर्ग आणि विशिष्ट विचारांचे लोक नेहमीच अस्वस्थ होतात. त्यामुळे परिवर्तनाच्या घटनेचा विसर पडावा म्हणून हा वर्ग...
नगरविकास मंत्रालय कोण चालवतंय – मंत्री शिंदे की आशर?
नगर विकास मंत्रालयात 'आशर' चा बोलबाला
मुंबई: शिवसेनेतील (Shiv Sena) सर्वाधिक कार्यक्षम आणि कोणत्याही अडचणीत धावून जाणारे मंत्री (Minister) अशी ओळख असलेले नगर विकास (UDD)...
देवेंद्रजी, बिहारच्या नादात महाराष्ट्र गमवाल!
सन्माननीय विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस हे मराठी आहेत, भाजपधील आजच्या पिढीतील अत्यंत हुशार, आक्रमक, प्रशासनाची उत्तम जाण असलेले नेते आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य...
शेतमाल विक्री, व्यवस्थापन: कायद्यांतील बदलामागच्या राजकीय भूमिका स्पष्ट व्हायला हव्यात
सत्तेच्या सचोटीपेक्षाही विरोधाच्या नेकीपुढचे प्रश्नचिन्ह चिंताजनक!
शेतमालाच्या विक्री, व्यवस्थापनाबाबत अलीकडेच संसदेत संमत करण्यात आलेल्या विधेयकांवरून मोठा गहजब उडाला आहे. नव्या कायद्यामुळे हमी भाव आणि कृषी...
शेतकऱ्यांना नेहमी कर्जमाफी का ?
कृषिक्षेत्राच्या समस्या -
कृषिक्षेत्राच्या अनेक समस्या आहेत. शेती आणि शेतकरी यांच्याभोवती देशाचं राजकारण आणि समाजकारण कायम फिरत राहते. शेती आणि शेतकरी अडचणीत आल्यामुळे त्याचा परिणाम...